वर्ल्डकप मध्ये खेळलेला, विरेंद्र सेहवागची माफी मागणारा हा श्रीलंकेचा खेळाडू आता औस्ट्रेलियामध्ये बस चालवतो आहे.

16 ऑगस्ट 2010 रोजी भारत आणि श्रीलंका यांच्यात दांबुला येथे एकदिवसीय सामना खेळला जात होता. या मालिकेतील हा तिसरा सामना होता आणि श्रीलंकेचा कर्णधार तिलकरत्ने दिलशानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, पण हा निर्णय यजमानांना भारी पडला. अवघ्या 170 धावा करून श्रीलंकेचा संघ भारताच्या गोलंदाजी समोर घायाळ झाला होता. लक्ष्य मोठे नव्हते पण […]

Continue Reading

क्रिकेटच्या ग्राउंड वर तीन ते चार एक्सट्रा पिच का असतात? व त्या कधी वापरले जातात? बॅट्समन च्या समोर साइड स्क्रीन का असते? टेस्ट क्रिकेट मध्ये सर्व खेळाडू त्यांच्या देशाचे कपडे न घालता पांढरे कपडे का घालतात? तसेच क्रिकेटर्स त्यांच्या मनगटावर कसला बँड घालतात? या विषयी महत्वाची माहिती या लेखातून !

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा आपण आज जाणून घेणार आहोत क्रिकेट खेळातील नवनाविन फॅक्टस विषयी. क्रिकेटच्या ग्राउंड वर तीन ते चार एक्सट्रा पिच का […]

Continue Reading

ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश का नाही? आतापर्यंत त्यासाठी काय प्रयत्न झाले? आणि येणाऱ्या वर्षांमध्ये तरी क्रिकेटचा समावेश ऑलिम्पिकमध्ये होऊ शकतो का? याविषयी महत्वाची माहिती जाणून घ्या या लेखातून !

2007 ला महेंद्रसिंग धोनीच्या यंग ब्रिगेडने पहिला वहिला T20 वर्ल्डकप जिंकला.आणि पुढच्याच वर्षी बीजिंगमध्ये अभिनव बिंद्राने नेमबाजीत देशासाठी पहिलं ऑलिम्पिक गोल्ड पटकावलं. या दोन स्पर्धान मधला महत्त्वाचा फरक माहिती आहे? धोनीची टीम स्टार झाली, पण अभिनव गोल्ड घेण्यासाठी जेव्हा गेला ना तेव्हा राष्ट्रगीत वाजलं. ऑलिम्पिक हा खेळांचा कुंभमेळा. खेळाडूसाठी सर्वोच्च मनाची स्पर्धा आणि तिथे जिंकण्याची […]

Continue Reading

भज्जी आणि शोएब अख्तर यांच्यात २०१० च्या विश्वचषकामध्ये झालेल्या भांडणाबद्दल दोघांनी केला ‘हा’ खुलासा.!

२०१० च्या आशिया चषक स्पर्धेत हरभजन सिंगशी झालेल्या लढाईनंतर शोएब अख्तर त्याच्या खोलीत पोहोचला, षटकार मारल्यानंतर भज्जीने दोन्ही हात पसरून जोरात ओरडले. या सामन्यात भज्जी आणि पाक वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांच्यात वाद झाला. अख्तरने 10 वर्षांनंतर या सामन्याबद्दल काही महत्त्वाचे खुलासे केले. आशिया चषक २०१० मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात चौथा सामना खेळला जात […]

Continue Reading