प्रश्नोत्तराच्या स्वरूपात माहिती जाणून घेऊया.
1.पहिला प्रश्न आहे वारसांना वगळून जर भूसंपादन झालं असेल, त्याचा मोबदला देण्यात आला असेल तर काय करावे? तर सगळ्यात पहिले एक समजून घेतलं पाहिजे जेव्हा एखाद्या जमिनीच भूसंपादन होतं, त्याचा मोबदला सुद्धा सरकार द्वारे दिला जातो. तेव्हा त्या भूसंपादनाची प्रक्रिया एका अर्थाने पूर्ण झाली अस आपल्याला मानावं लागेल. सहाजिकच आता त्या भूसंपादन प्रक्रियेला किंवा त्या […]
Continue Reading