एखादी व्यक्ती जिवंत असताना मालमत्ता आपल्या वारसांना कशाप्रकारे हस्तांतरित करू शकते ? ।। हयातीत जमीन हस्तांतरण कसे करावे? ।। जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा. एखाद्या व्यक्तीला त्याच्या मालकीच्या मालमत्तेचं, ती व्यक्ती हयात असताना जर हस्तांतरण करायचा असेल तर कसा करता येईल? याचा करता […]

Continue Reading

वाटणीपत्र आणि वारसाहक्क यातील फरक काय ?।।एखाद्या बॉंड वर जर आपण चुकीचा लिहून दिलं तर काय होतं?।। मनाईहुकूमाची अंमलबजावणी कशी करून घ्यायची? ।। मनाईहुकूम कोण आणू शकतं? ।। वारस नोंद कमी करता येते का? येत असेल तर कशी करतात? याबद्दल महत्वाची माहिती जाणून घ्या !

पहिला प्रश्न आहे तो म्हणजे वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या मालमत्तांचं वाटणी पत्र करता येईल का? किंवा त्यांच्या मालमत्ता मध्ये वाटणी पत्राद्वारे किंवा वाटणीच्या मागणी द्वारे हक्क किंवा हिस्सा मागता येईल का? उत्तर: एक लक्षात घेतला पाहिजे कि वाटणी आणि वारसा हक्क हे एकमेकांपेक्षा पूर्णतः भिन्न विषय आहे. एखाद्या व्यक्तीचा जेव्हा निधन होतं. तेव्हा त्या मयत झालेल्या […]

Continue Reading

आजोबा आणि आजोबांचे भाऊ यांच्या मिळकतीची वाटणी झाल्यानंतर आजोबांच्या वाट्याला आलेल्या सातबाऱ्यात भावाचं नाव कायम आहे आणि भावाच्या हिस्स्यात आलेले सातबाऱ्यात मात्र आजोबांचं नाव निघून गेले आहे तर अशा परिस्थितीत काय करता येईल?।। नोटरी साठे करार आणि ताबा पावती असलेला माणूस आता फरार आहे तर त्याच्या आधारे सातबारावरील इतर अधिकारांमध्ये आपल्याला नाव लावून घेता येईल का? ।। स्त्रीने घेतलेल्या जमिनीचा बक्षीस पत्र रद्द होऊ शकते का?।। नोंदणीकृत साठे करार आणि पावर ऑफ ऍटर्नी याची मुदत किती असते?।। या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !

पहिला प्रश्न- आजोबा आणि आजोबांचे भाऊ, यांच्या मिळकतीची वाटणी झाली. मात्र त्यानंतर आजोबांच्या मिळकत वाटण्याला किंवा वाटेला आलेल्या जे सातबारे आहेत, त्या भावाचं नाव कायम आहे. आणि भावाच्या हिस्सा यात आलेले सातबारे केले त्यावर मात्र आजोबांचं नाव निघून गेले आहे. तर अशा परिस्थितीत काय करता येईल? उत्तर: असे अंदाज करु की आपल्याला आजोबांच्या सातबारावर त्याच्या भावाचं […]

Continue Reading

कागदोपत्री एक एकर असलेली जमीन प्रत्यक्षात मोजल्यानंतर २७ गुंठ्यांत भरली तर काय करता येईल?।। वर्ग एकची जमीन होती. त्या बदल्यात शासनाने वर्ग दोनची जमीन दिली आणि ती जमीन कसत नाही म्हणून परत शासन जमा झाली, एचडीओ प्रांत ऑफिस चा निकाल देखील करण्यात आलेला आहे. तर अशा परिस्थितीत काय करता येईल?।। धार्मिक स्थळांना विज बिल असतं का?।। आजोबांनी वडीलोपार्जीत जमिनीचे मृत्युपत्र केलं आणि ते मृत्युपत्र करताना त्यांच्या आईचा नाव वगळले आणि दोन्ही मामांची नाव टाकली तर आता काय करता येईल?।। या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !

आज आपण काही प्रश्न आणि शंका यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिला प्रश्न- कागदोपत्री त्यांची एक एकर असलेली जमीन प्रत्यक्षात मोजल्यानंतर २७ सत्तावीस गुंठ्यांत भरली. तर आता काय करता येईल? उत्तर: एखाद्या जमिनीचे क्षेत्रफळ हे कागदोपत्री आणि प्रत्यक्षात, यात तफावत असू शकते. म्हणजे बऱ्याचदा असे होत की एखाद्या जमिनीचा कागदोपत्री क्षेत्रफळ जे आहे, तेवढं […]

Continue Reading

प्लॉट, फ्लॅट, शेतजमीन, घराचे एका व्यक्तिकडून दुसर्‍या व्यक्तीकडे मालकी हस्तांतरण किती प्रकारे होऊ शकते? याबद्दल सविस्तर माहिती !

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत स्थावर मालमत्तांच्या हस्तांतरण कसे होते म्हणजे जर समजा प्लॉट, फ्लॅट, घर, शेतजमीन, बंगला यासारख्या स्थावर मालमत्ता असतात, अशा स्थावर मालमत्ता यांचे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जे हस्तांतरण होते ते कुठल्या कुठल्या प्रकारे होऊ शकते? मालकी हस्तांतरणाच्या अशा कुठल्या पद्धती आहेत? याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत. वारस नोंद: […]

Continue Reading

वारस नोंदी कश्या कराव्यात? कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूनंतर त्वरित करा ह्या गोष्टी ।। जमीन मालकीहक्काबद्दल अतिशय महत्वपूर्ण माहिती !

घरातील खातेदार व्यक्ती म्हणजे अशी प्रमुख व्यक्ती ज्या व्यक्तीच्या नावा वरती सर्व प्रॉपर्टी व शेत जमीन असते, अश्या व्यक्तीचा ज्यावेळेस मृत्यू होतो तिच्या मृत्यूनंतर तिच्या वारसांना वारसा नोंद करणे हे फार गरजेचे असते. आणि या कामात दिरंगाई झाली आणि आपले भाऊबंद किंवा नातेवाईक वाईट वृत्तीचे असतील तर त्यांच्याकडून धोका होण्याची शक्यता असते. म्हणून वारस नोंद […]

Continue Reading