आळस पूर्णपणे घालवण्यासाठी ५ सोपे मार्ग ।। आयुष्यात यशस्वी होण्यासाठी यांचा नक्की अवलंब करा ।। जाणून घ्या महत्वाची माहिती !

सर्व महापुरुषांनी आळसाची निंदा केली आहे. दक्षिण भारतातील थोर संत तिरूवल्लुवर म्हणतात, दीपमाळ कितीही उंच असली तरी आळसामुळे तिचा प्रकाश हा निस्तेज असतो. स्वामी रामतीर्थ यांच्या मते, आळस हा माणसाला जिवंतपणीच मरण यातना देतो. आळसाचे दुष्परिणा फक्त विद्यार्थी जीवनातच नाही तर जीवनाच्या अंतापर्यंत भोगावे लागतात हे कटू सत्य आहे, आळसामुळे दारिद्र्य येते. एवढं सगळं होऊनही […]

Continue Reading