गिरणी कामगारांना मिळालेले घर विकता येणार? ।। जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

मुंबई मधील गिरण्या आणि तेथील गिरणी कामगार हे मुंबईच्या इतिहासाचा अत्यंत महत्वाचा आणि अविभाज्य भाग आहे, आणि हे निर्विवाद सत्य आहे. मात्र कालावघामध्ये या गिरण्यापैकी बहुतांश गिरण्या या न त्या कारणाने बंद होत गेल्या आणि गिरणी कामगारांपुढे त्यांच्या अस्तित्वाचे महत्वाचे प्रश्न उभे राहिले. या प्रश्नांमधला महत्वाचा प्रश्न म्हणजे राहत्या घराचा प्रश्न, कारण मुंबई सारख्या शहराध्ये […]

Continue Reading