वर्ल्डकप मध्ये खेळलेला, विरेंद्र सेहवागची माफी मागणारा हा श्रीलंकेचा खेळाडू आता औस्ट्रेलियामध्ये बस चालवतो आहे.

16 ऑगस्ट 2010 रोजी भारत आणि श्रीलंका यांच्यात दांबुला येथे एकदिवसीय सामना खेळला जात होता. या मालिकेतील हा तिसरा सामना होता आणि श्रीलंकेचा कर्णधार तिलकरत्ने दिलशानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, पण हा निर्णय यजमानांना भारी पडला. अवघ्या 170 धावा करून श्रीलंकेचा संघ भारताच्या गोलंदाजी समोर घायाळ झाला होता. लक्ष्य मोठे नव्हते पण […]

Continue Reading