एखाद्या दाव्या मध्ये तात्पुरत्या मनाई हुकूमाचा अर्ज जर फेटाळला तर, त्या मिळकतीची विक्री करता येते का? ।। एखाद्या व्यक्तीचा फसवणूक करून हक्कसोडपत्र झाले मात्र, त्या मालमत्तेचा सातबारा अजून तसाच असेल तर ती जमीन कोणाची ? ।। लेखी जबाबाने हक्क सोड करता येते का ? ।। भावंडांमध्ये खरेदीखत होऊ शकता का? ।। या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या लेखातून !

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा. प्र१. एकदा दाव्या मध्ये तात्पुरत्या मनाई हुकूमाचा अर्ज जर फेटाळला तर, त्या दावा मिळकतीची विक्री करता येते का? उत्तर: इथे […]

Continue Reading