नेहमी दुःखी असणारे लोक हे ‘या’ ३ चुकांकडे लक्ष देत नाही आणि स्वतःचे खूप मोठे नुकसान करून घेतात ।। जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

आपले मन नेहमी आपल्या बरोबर ज्या घटना घडतात त्यांच्यामागे कारणे शोधायचा प्रयत्न करत असते. कधी कधी तर काही फालतू कारणे शोधून काढते. उदाहरण पहायचं झालं तर, एखाद्या वेळेस तुमचा मित्र तुम्हाला फोन करून बोलतो की थोडे बाहेर जायचे आहे माझ्या बरोबर येतोस का ? तेव्हा आपण बोलून जातो की नाही यार मला खूप काम आहे. […]

Continue Reading