असे शुट केले जातात सिनेमातील इंटिमेट सीन, वाचून तुम्हीही व्हाल अवाक

कोणताही सिनेमा रिलीज होणार असला की सगळ्यात जास्त चर्चा आहे त्यातील सीन्सची. सिनेमाचा जॉनर कोणताही असो कलाकार, गाणी, कथानक याची चर्चा होते. पण त्यानंतर रंगतो तो सीन्सचा खेळ. त्यातूनही सिनेमात बोल्ड सीन्सचा भरणा असेल तर मग मात्र चर्चेला उधाण येतं. पुर्वीच्या काळी सिनेमातील बोल्ड सीन्स दोन फुल एकत्र येण्यात किंवा हिरो हिरॉईन झाडामागे लपण्यापर्यंत सिमीत […]

Continue Reading

आमिर खानने मोडता घातला आणि फराह खानचा हा प्लॅन फसला…

बॉलिवूड हे अजब समीकरण आहे. इथे एकमेकांचे मित्र असणारे कधी एकमेकांचे स्पर्धक बनतील सांगता येत नाही. तर स्पर्धक कधी मित्र बनतील सांगता येत नाही. इथे नात्यांची समीकरणं कपड्याइतकीच वेगाने बदलली जात असतात. पण बॉलिवूडला कितीही नावं ठेवा स्वप्न विकणा-या या दुनियेचे चाहतेही खुप आहेत. यातील कित्येक चाहत्यांची एक इच्छा मात्र अजूनही अपुरी राहिली आहे ती […]

Continue Reading

आयुष्मान खुराणाची ती कविता आणि इरफान खानचा मुलगा बाबिल भर कार्यक्रमात ढ्साढसा रडू लागला…

कॅन्सरने आपल्या सगळ्याचा अकाली निरोप घेतलेल्या अभिनेता इरफान खानचा नुकताच वाढदिवस झाला. इरफानच्या अकाली जाण्याने चाहत्यांना धक्का बसलाच पण सिनेसृष्टीही एका उत्तम अभिनेत्याला मुकली. फिल्मी बॅकग्राऊंड नसूनही त्याचा अभिनय प्रवास थक्क करणारा ठरला. हिरो मटेरिअल न दिसतासुध्दा इरफानने अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीला आपली दखल घ्यायला भाग पाडलं. 29 एप्रिल 2020 मध्ये इरफानचं कॅन्सरशी झुंज देताना निधन […]

Continue Reading

ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश का नाही? आतापर्यंत त्यासाठी काय प्रयत्न झाले? आणि येणाऱ्या वर्षांमध्ये तरी क्रिकेटचा समावेश ऑलिम्पिकमध्ये होऊ शकतो का? याविषयी महत्वाची माहिती जाणून घ्या या लेखातून !

2007 ला महेंद्रसिंग धोनीच्या यंग ब्रिगेडने पहिला वहिला T20 वर्ल्डकप जिंकला.आणि पुढच्याच वर्षी बीजिंगमध्ये अभिनव बिंद्राने नेमबाजीत देशासाठी पहिलं ऑलिम्पिक गोल्ड पटकावलं. या दोन स्पर्धान मधला महत्त्वाचा फरक माहिती आहे? धोनीची टीम स्टार झाली, पण अभिनव गोल्ड घेण्यासाठी जेव्हा गेला ना तेव्हा राष्ट्रगीत वाजलं. ऑलिम्पिक हा खेळांचा कुंभमेळा. खेळाडूसाठी सर्वोच्च मनाची स्पर्धा आणि तिथे जिंकण्याची […]

Continue Reading

साठेकरार आणि खरेदीखत म्हणजे नेमक काय? ।। या दोन्हीमध्ये काय फरक आहे? ।।साठे करार आणि खरेदी खत केव्हा करावं? ।। जमीन खरेदी किंवा विक्री करताना नेमकी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी या बाबत सविस्तर माहिती जाणून घ्या !

साठेकरार आणि खरेदीखत हा शब्द किंवा हे करार आपल्या पैकी अनेकांनी ऐकले असतील, बघितले असतील किंवा हे शब्द जरी आपल्या कानावरून निश्चित पणे गेले असतील. ज्या विविध प्रकारचे करार विविध जमिनी संदर्भात करण्यात येतात, त्या पैकी साठे करार आणि खरेदीखत हे दोन करार सगळ्यात जास्त प्रमाणात करण्यात येतात. म्हणूनच साठे करार आणि खरेदीखत या दोन्हीही […]

Continue Reading

किसान पेंशन योजना मिळवा दर महा 3000 रु पेंशन ।। या योजनेसाठी कुठल्या प्रकारचे शेतकरी पात्र आहे? ।। या योजनेचे फायदे काय आहेत? ।। या योजनेमध्ये कसे सहभागी व्हायचे? या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया !

मित्रांनो जशाप्रकारे शासकीय कर्मचार्‍यांना त्यांची सेवा निवृत्त झाल्यानंतर पेन्शनची योजना आहे आणि पेन्शनच्या योजनेच्या आधारावर शासकीय कर्मचाऱ्यांचा वृध्द काळ हा आर्थिक संकट न येता ते जगू शकतात. अशा प्रकारची पेन्शनची स्कीम भारतातील सर्व शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने सुरू केलेली आहे. आणि प्रती महिना साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्या शेतकऱ्याला प्रतिमहिना तीन हजार रुपये पेन्शन त्यांच्या बँक […]

Continue Reading

कोर्ट मॅरेज कसे करायचे ।। त्यासाठी कोणत्या अटी आहेत?।। कोर्ट मॅरेज विषयी नियम व संपूर्ण प्रक्रिया काय आहे? याची सविस्तर माहिती खालील लेखात जाऊन घेऊया !

कोर्ट मॅरेज हे स्पेशल मॅरेज ॲक्ट नुसार केल जातं. कोर्ट मॅरेज करण्यासाठीची प्रोसेस स्पेशल मॅरेज ॲक्ट मध्ये दिली आहे. स्पेशल मॅरेज ॲक्ट नुसार लग्न करता येत. कोर्ट मॅरेज करण्यासाठी मुलाचं वय २१ व मुलीचं वय १८ पूर्ण असणे गरजेचे आहे. मुलाचे किंवा मुलीचे पहिलं लग्न झालेलं नसावं. जर झालं असेल तर त्यांचा घटस्फोट झाला असला […]

Continue Reading

सुशांतसिंग राजपूत बाबत जे जिवंतपणी झाले नाही ते देवाज्ञा झाल्यावर घडले. जाणून घ्या असे ‘काय’ घडले?

अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आ त्म ह त्येचा मुद्दा सध्या देशभरात चर्चेत आहे. एकीकडे लोक सुशांतला न्यायासाठी सतत मोहीम राबवित असताना दुसरीकडे सुशांतच्या आ त्म ह त्ये चा तपास खूप वेगवान पद्धतीने केला जात आहे. वांद्रे पोलिस, अभिनेता आणि व्यावसायिक संपर्कात सहभागी असलेल्या लोकांकडून सतत विचारपूस करत असतात. सुशांतच्या मृत्यूचे दुःख केवळ त्यांच्या चाहत्यांनाच नाही, तर […]

Continue Reading

सुशांत सिंह राजपूत प्रकरणः संजना म्हणते कि मी परत येऊ शकत नाही कारण…

सुशांत सिंह राजपूत प्रकरणः पोलिसांच्या चौकशीनंतर दिल्लीला रवाना झालेल्या संजनाने लिहिले आहे – परत येऊ शकत नाही. सुशांतसिंग राजपूत प्रकरणी मुंबई पोलिस तपास करत आहेत. 30 जून रोजी मुंबई पोलिसांनी अभिनेत्री संजना सांघी यांचे निवेदन नोंदविले. मुंबई पोलिसांना निवेदन दिल्यानंतर बुधवारी संजना दिल्लीहून मुंबईला रवाना झाली आहे. संजनाने एक संदेश लिहिला आहे जो जाता जाता […]

Continue Reading