अपंग/दिव्यांगांसाठीच्या कल्याणकारी योजना ।। जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांनी स्वउत्पन्नातील 5% निधि हा विविध अपंग / दिव्यांग कल्याणकारी योजना यांसाठी राखीव ठेवणे अनिवार्य आहे ।। केंद्र शासनाचा नि:समर्थ(अपंग) व्यक्ति कायदा 2016 ।। महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती कायदा 1961 जाणून घ्या याविषयी महत्वाची माहिती या लेखातून !

आपण महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचे 28 जून 2018 व 26 मे 2020 रोजी चे शासन निर्णयाचे परिपत्रक आहे. जे अपंग कल्याणासाठी ज्या काही योजना पंचायतराज संस्थांनी म्हणजेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, व ग्रामपंचायत यांनी आपापल्या क्षेत्रात राबवायचा आहेत त्यासंदर्भातली माहिती देणारे हे दोन शासन निर्णय आहेत. त्यासंदर्भातली मित्रांनो आपण सविस्तर रीत्या माहिती ही घेणार आहोत. […]

Continue Reading