जमिनीची मालकी आणि ताबा संबंधी नवीन सलोखा योजना काय आहे? जाणून घ्या या योजनेचा फायदा नक्की कोणाला मिळेल?
आपल्या देशात जमिनीचे वाद हे काही नवीन नाहीत. आपल्या महाराष्ट्र राज्यात सुद्धा घरा-घरात जमिनी संबंधी वाद हमखास पहण्यास मिळतात. हे वाद वर्षा नू वर्ष चालत राहतात. जमिनी संदर्भातील वादांमुळे आपल्या न्यायालयांवरील कामाचा बोजा देखील वाढलेला आहे. असेच काही जमिनी संबंधी वाद सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक योजना जाहीर केलेली आहे ज्याचे नाव नाव आहे ‘सलोखा योजना’. […]
Continue Reading