महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत 10 आमदार कोणते? जाणून घ्या!!

मित्रांनो आपल्यापैकी बर्‍याच जणांना माहिती असेल की, महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण 288 आमदार आहेत. जेव्हापासून महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाली आहे तेव्हापासून आपल्या राज्यातील राजकारणात मोठे राजकीय बदल झाले आहेत. यामध्ये महाविकास आघाडीची स्थापना, एकनाथ शिंदेचे बंड, राष्ट्रवादीची फूट आणि सध्या शिंदे-फडणवीस-पवार यांचे सरकार जनतेला पाहायला मिळत आहे, परंतु जेव्हा जेव्हा राजकारणाचा विषय निघतो त्या वेळेस कित्येक […]

Continue Reading

भारतातील सर्वाधिक वेतनाच्या 10 सरकारी नोकऱ्या कोणत्या? जाणून घ्या!!

भारतात सरकारी नोकरी हे जवळ जवळ प्रत्येक भारतीयाचे स्वप्न असतेच. त्यासाठी कित्येक लोक मेहनत घेत असतात आणि त्या-त्या क्षेत्रातील परीक्षा देऊन प्रयत्नही करत असतात. आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील 10 सरकारी नोकरी बद्दल यांची तुलना देशातील सर्व श्रेष्ठ नोकरी म्हणून केले जाते. ◆ रेल्वे इंजिनिअर : रेल्वे इंजिनिअरिंग एक प्रतिष्ठित नोकरी म्हणून ओळखली जाते. […]

Continue Reading

पोलीस दलामध्ये सर्वात जास्त पगार असलेले पद कोणते?

तुम्हाला माहिती आहे का की, आपल्या भारत देशामध्ये पोलीस हे उच्च दर्जाची सेवा आहे. भारतामध्ये पोलीस अधिकारी म्हणून पोस्ट मिळवणे एक आव्हानात्मक काम आहे. कारण पोलीस दलात भरती होण्यासाठी उमेदवाराकडे प्रामुख्याने मानसिक आणि शारीरिक शक्ती असणे खूप आवश्यक आहे. ज्या उमेदवाराला देशाची लोकांची सेवा किंवा गुन्हेगारी कमी करण्यासाठी उत्सुकता असते, त्यांच्यासाठी पोलीस आयुक्त सर्वोत्तम पेशा […]

Continue Reading

महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे काय आहेत? जाणून घ्या!!

मित्रांनो आपले महाराष्ट्र हे राज्य भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे. यामध्ये एकूण 36 जिल्हे आणि 358 तालुके आहेत. तुम्हाला माहिती आहे का की, महाराष्ट्रात जवळपास प्रत्येक जिल्ह्याचे एक टोपण नाव आहे आणि त्याचीच माहिती आज आपण आज घेणार आहोत. महाराष्ट्र कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून कोल्हापूर या जिल्ह्याची ओळख आहे. या जिल्हे महाराष्ट्रातील मोठी पैलवान तयार झालेली […]

Continue Reading

भारतातील सर्वात श्रीमंत पाच खासदार कोणते? जाणून घ्या!!

मित्रानो तुम्हाला माहिती आहे का की, आपल्या भारत देशातील 18 व्या लोकसभेमध्ये 543 पैकी तब्बल 504 खासदार कोट्यावधीचा आहेत. म्हणजे जवळपास 93% खासदार आरती लोकसभेमध्ये कोट्यावधी आहेत. 2014 आणि 2019 संसदेतील तुलनेत कोट्यावधी खासदारांची संख्याही वाढलेली आहे. 2014 मध्ये संसदेत 82% तर 2019 मध्ये 88% खासदार कोट्यावधी होते. अशातच आज आपण 18 व्या लोकसभेतील सर्वात […]

Continue Reading

एसीमध्ये स्फोट कसा होतो आणि तो कसा रोखायचा? हे जाणून घ्या!!

उन्हाच्या तडाख्याने अंगाची लाही लाही होते तेव्हा अनेक जण एअर कंडिशनर म्हणजे एसीचा वापर करतात. उष्णता वाढलेल्या काही भागांमध्ये या एसीचा स्फोट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. 40 मे 2024 रोजी उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये एका सोसायटीत असंच घडलं. एसी कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्यानं आग लागल्याचा अधिकाऱ्यांनी सांगितलं. 27 रोजी मुंबईच्या बोरीवली पश्चिमेकडील एका फ्लॅटमध्ये अशाच प्रकारची घटना […]

Continue Reading

लोकसभेला विरोधी पक्षनेते असणं का महत्त्वाचं आहे?

तब्बल 10 वर्षांनी लोकसभेत विरोधी पक्षनेते असणार आहे. लोकसभेला विरोधी पक्षनेते असणं का महत्त्वाचं काम आहे? आणि विरोधी पक्षनेता काय भूमिका बजावतो? समजून घेऊयात… यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर भारतात 18 लोकसभा अस्तित्वात आली आहे. काही दिवसांपूर्वीविसर्जन झालेल्या 17 व्या लोकसभेमध्ये आणि त्याआधीच्या 16 व्या लोक सभेदरम्यान सुद्धा सदनात विरोधी पक्ष नेता नव्हता. कारण विरोधी पक्षनेता नेमण्यासाठीच्या […]

Continue Reading

आता वर्षातून दोनदा होणार ऍडमिशन प्रक्रिया! जाणून घ्या!!

भारतात जून-जुलै महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू होत आणि एप्रिल-मे महिन्यात संपत. पण आता मात्र विद्यापीठांना वर्षातून दोनदा प्रवेश प्रक्रिया घेण्याची परवानगी यूजीसीने दिली आहे. वर्षातून दोनदा ऍडमिशन म्हणजे नेमकं काय होणार काय म्हटलं? आणि त्याने विद्यार्थ्यांचा कसा फायदा होईल? चला तर जाणून घेऊ.. विद्यापीठ अनुदान आयोग ही संस्था देशातील विद्यापीठांमध्ये शिक्षण, परीक्षा, संशोधन या विषयीचा […]

Continue Reading

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली “माझी लाडकी बहीण” काय आहे? जाणून घ्या!!

महायुती सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा बजेट म्हणजे अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला आहे. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सुद्धा या घोषणा केल्या तसेच सुद्धा विश्लेषण केले जात आहे आणि त्यातही महिलांना प्राधान्य देण्यात आलेला आहे. यातील एक योजना जी लक्षवेधी ठरली ती म्हणजे मध्य प्रदेशच्या धर्तीवर […]

Continue Reading

पावसाळ्यात करण्यासाठी पुण्यामधील 5 पर्यटन स्थळे कोणती? जाणून घ्या!!

मित्रांनो महाराष्ट्रमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने संपूर्ण पुणे जिल्हा प्रत्येक ऋतूमध्ये भेट घेण्यासाठी एक उत्कृष्ट ठिकाण म्हणून ओळखले जाते. खास करून पावसाळ्यात पुण्याला भेटण्यासाठी अतिशय उत्तम समजला जातो. कारण पावसाळा सुरू झाल्यानंतर आपण निसर्गाच्या सानिध्यात राहून मनसोक्तपणे पावसात भिजण्याचा आनंद घेऊ शकतो. पावसाळ्यात पुण्याजवळ आपण ट्रेकिंग करत करत खळखळणारे धबधबे पाहण्याचा मनसोक्त आनंद लुटू शकतो. त्यामुळे पावसाळा […]

Continue Reading